अखेर पवित्र पोर्टल सुरू झाले…!

अखेर सह महिन्याच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर पवित्र पोर्टल वरील भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. सदर पोर्टल वरील प्रक्रिया ही 2017 TAIT संदर्भात सुरू होणार असून TAIT 2023 साठीची प्रक्रिया, यानंतर सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

  • TAIT 2017 मधील उमेदवारांना 196 व्यवस्थापनाचा जागेसाठी प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत

  • प्राधान्यक्रम निवडण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2023 ते दिनांक 25 एप्रिल 2023 पर्यन्तचा कालावधी देण्यात आला आहे.

  • उमेदवारांनी आधी https://mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे गरजेचे आहे.

  • 6 ते 12 या वर्गासाठी 1:10 या प्रमाणे उमेदवार उपलब्ध होतील.

  • मुलाखत व अध्ययन कौशल्य याकरिता 30 गुण व्यवस्थापनाकडे असतील

  • शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसलेले प्राधान्यक्रम निवडू नये.

  • पोर्टल संदर्भात लॉग इन मध्ये अडचण आल्यास किंवा नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलला/ हरवीला असल्यास जवळच्या शिक्षणाधीकारी कार्यालयात संपर्क साधावा.

  • अर्ज स्वप्रमाणित करण्यास अडचण येत असल्यास किंवा प्राधान्यक्रम लॉक करण्यात अडचण येत असल्यास edupavitra@gmail.com वर संपर्क साधावा.

Related Posts

शिक्षक भरतीसाठी 27 एप्रिल ला ट्विटर ट्रेंडचे नियोजन , #शिक्षकभरती_55000

देशाच्या इतिहासात नोंद घ्यावी, एवढ्या वेगाने TAIT ची परीक्षा राज्य सरकार मार्फत घेण्यात आली. पण तोच वेग परीक्षेनंतरच्या प्रक्रियेसाठी कासव गतीने पुढे जात आहे. परीक्षेचा निकाल लागून…

55000 शिक्षकभरती साठी प्रशासन सकारात्मक ….!

TAIT परीक्षा होऊन महिना झाला निकालही लागला.परंतु अद्यापपर्यंत सरकार किती जागा भरणार हे नक्की नाही. राज्यात 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांच्या जागा रिक्त आहे ही वस्तुस्थिती आहे….

2021-22 च्या संचमान्यतेनुसार कोकण विभागात सर्वाधिक रिक्त जागा तर नाशिक विभागात सर्वात कमी …

             महाराष्ट्रातील शिक्षण विभागात सध्या आधार अपडेशन चे काम सुरू आहे त्यानंतरच 2022-23 साठी च्या रिक्त जागांची माहिती पुढे येईल. आधार अपडेट हे साधारणपणे एप्रिल महिन्यात होऊन…

विभागीय शिक्षक भरतीत कोणाचा फायदा तर कोणाचा तोटा ….!

TAIT परीक्षेच्या निकालानंतर पवित्र पोर्टल सुरू होण्याकडे आतुरतेने डोळे लाऊन बसलेल्या अभियोग्यता धारकांच्या मध्ये विभागीय भरती नावचे घोडे आडवे आले आहे.त्याला सर्व अभियोग्यता धारकांणी वेळीच घरचा रस्ता…

जिल्हा परिषद शाळेतील विषयानुसार जिल्हावार रिक्त शिक्षक संख्या

2012 पासून शिक्षक भरती बंद असल्यामुळे आजच्या घडीला राज्यात किमान 70 हजार पेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त आहेत.त्याचबरोबर शिक्षकेत्तर कर्मचारांची सुद्धा 30 हजार च्या आसपास पदे रिक्त…

TAIT निकालानंतर कोर्टात याचिका कशासाठी ?

TAIT ( शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा ) चा निकाल मागील आठवड्यात लागला आणि अनेक वर्षापासून रखडलेल्या शिक्षक भरतीच्या आशा पल्लवित झाल्या. परंतु अशातच निकाल लागल्यावर कोर्टात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *